बेस्टचा संप यशस्वी ठरल्यानंतर कामगार नेते शशांक राव यांनी महापालिकेकडे मोर्चा वळविला होता. फेब्रुवारी महिन्यात पालिकेतील कामगारांचे मतदान घेऊन संपाचा निर्णय घेण्यात येणार होता. ...
पालक संस्था असलेल्या महापालिकेने जबाबदारी उचलावी यासाठी बेस्ट कामगारांनी नऊ दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवाद नेमण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे वा ...
‘बेस्टला वाचविण्यासाठी’ या उपक्रमाचे महापालिकेत विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र वाहतूक तूट (टीडीएलआर) वसूल करण्यास बंदी आल्यानंतर बेस्ट उपक्रमाची तूट अडीच हजार कोटी रूपयांवर पोहचली आहे. ...
संपादरम्यान डेपोत सामील झाले असताना त्यांना पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी तातडीनं त्यांना उपचारांसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ...
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शिमगा करण्यास सांगितले असा घणाघाती आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे. ...