state transport, mumbai, bestservis, ratnagiridepot बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध् ...
मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी दिलासा दिला आहे. रेल्वे सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी ... ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ...
३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे. ...