परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत . ...
तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला. ...
परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ...
क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले. ...
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. ...
पटसंख्येच्या राज्यातील १,३१४ शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. ...