सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला. ...
परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ...
आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे. ...
लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आ ...
देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मु ...