बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. ...
बीड जिल्ह्यातील बालमृत्यू दर शून्य व्हावा यासाठी आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. सोमवारी याचे जिल्हा रुग्णालयात उद्घाटन झाले. १५ दिवस कार्यक्रम व विविध माध्यमातून यावर जनजागृती केली जाणार आहे. ...
उपजीविका भागविण्यासाठी पैठणहून गेवराईला आलेल्या घिसाडी समाजातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी पळवून नेले. त्यानंतर गेवराई पोलिसांनी याप्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावला. अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्याबरोबरच विष्णू ...
कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आ ...
आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील बाकडे, खुर्च्या आदी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन दिवसात या चोरीचा छडा लावला. ही चोरी करणाऱ्या ...
शेतीखर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे मजूर टंचाईमुळे यंदाच्या हंगामात शेती करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती करण्यास कोणीच धाडस करत नसल्याने ‘सालाने घ्या, बटईने करा, किंवा वाट्याने ठरवा पण शेती करता का शेती’ अस ...