पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या १२ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील मादळमोही येथे घडली. यामध्ये एकूण २६ शेळ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये शेतक-याचे जवळपास सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून अद्य ...
जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दिवाळीवर दुष्काळाचे सावट जाणवले. तरीही उत्साहाने दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. बाजारपेठेत दोन दिवसांची आणि तीही चाकरमान्यांची दिवाळी पहायला मिळाली. ...
सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
निसर्गाची अवकृपा आणि इतर अनेक संकटे आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. आता दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभा आहे. अशा परिस्थितीतही वैद्यनाथ सभासद शेतक-यांच्या पाठीशी ख ...
तालुक्यातील भवानवाडी येथे झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासकीय कार्यालयांमध्ये केल्याच्या कारणावरुन अमोल शिंदे नामक तरुणाला भवानवाडी येथील १० ते १५ जणांनी मारहाण केली. ...
शहरासाठी राखीव पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या काळवटी तलावातील शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. नेमका कशामुळे हा प्रकार होत आहे, हे अद्याप निश्चित नसले तरी तलावाचे पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या प्रथमस्तरीय तपासणीनंतर आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर, प्रत्येक गावातील, शहरातील मुख्य चौक, बाजार, नाका, शासकीय कार्यालये, सभांची ठिकाणे इत्यादी मोक्याच्या ठिकाणी फिरते वाहन पथकाद्वार ...