मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ...
जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर ...