फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तीच सवय त्यांच्या घराला लागली, असा टोला आ.सुरेश धस यांनी शरद पवार, अजित पवार काका-पुतण्यांना लागावला. ...
स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. ...
क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. ...
माजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले. ...