या सर्व प्रकरणात डॉक्टर जे सांगतील, तेच परिचारीका करीत असतात. यातही डॉक्टरांच्या सुचना काहीच नसल्याने परिचारीकांना पोलिसांना उत्तर देता आले नाही. डॉक्टर सुटले आणि राग परिचारीकांवर निघाला, अशी चर्चा आहे. ...
एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. ...