बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळून आल्याने उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हा कायदा लागू केला ...