ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेर ...
corona virus: मृत रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का असा सवाल केला जात आहे. ...
शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लाँकडाऊन अंतर्गत 17 व 18 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना नवे आदेश दिले नव्हते ...