कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी सारख्या डोंगराळ भागात शेती करणाऱ्या सुनील लक्ष्मणराव शिनगारे नामक तरुण शेतकऱ्याने यंदा केळी बागेतून २२ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याचे धाडस करीत जोपासना करीत आहे. ...