राजाराम लोंढे कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्याज सवलतीचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांची महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी ... ...
फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...
यूपीआय (UPI) आल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा कल झपाट्यानं वाढला आहे पण तरीही एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर कमी झालेला नाही. एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो. ...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...