हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Eknath Shinde: यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि इतर अनेक समर्थकही होते. यावेळी शिंदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले. ...
Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक सत्तांतर झाले अन् बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...
बाळासाहेब ठाकरे व त्यांचे हिंदुत्व हा शिवसेनेच्या हातातील हुकुमाचा एक्का या निर्णयाने काढून घेण्याचा प्रयत्न; ...पण पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरविणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपे नाही ...
Maharashtra Political Crisis: 'बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरु नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा', असे आव्हान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोरांना केले होते. ...