बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. ...
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. ...
Air India Flight AI171 Crash : विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता. ...