राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सध्या सत्तेत आहे. भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता हिसकावली गेल्यामुळे, सरकारला कायमच अडणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न असतात. त्यातच आता महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत आलेत. त्यांचं नाव ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रिलायन्सच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात होता. पण बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागप ...