खामगाव: ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला. ...
खामगाव: शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली. ...
कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे ...
जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...
जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ...
देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी ...