‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे. ...
शहरासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेत करण्यात आलेल्या कामांमधील अनियमिततेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सारवासारव करणारीे उत्तर ...
चिखली तालुक्यातील गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत न ...
जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर ...