दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. ...
दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली. ...
जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून, शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्य ...
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प ...
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देऊनही तो खर्च केला जात नाही. लग्न झाल्यानंतर वर्षभरात मुल होते. येथे दोन-दोन वर्षे उलटूनही अधिकारी जनहिताची कामे करणार नसतील तर अशा निष्क्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान पाणीपुर ...
एकीकडे निधी नाही म्हणून नेहमी ओरड होते परंतु, जालना जिल्ह्यात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा जवळपास १९० कोटी रूपयांचा होता. त्यापैकी अद्यापपर्यंत ४५ टक्के खर्च विविध विकास योजनांवर झाल्याची धक्कादायक ...