शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे. ...
जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...
येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले ...
जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या. ...
‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे. ...
शहरासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेत करण्यात आलेल्या कामांमधील अनियमिततेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सारवासारव करणारीे उत्तर ...
चिखली तालुक्यातील गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत न ...