निवडकर्ते खेळाडूंची निवड करतात, कामगिरी करणे खेळाडूंचे काम आहे. निवड समितीच्या कामात व्यवस्थापनाचे प्रतिबिंब उमटल्यास ते किती चांगले काम करतात, याचा परिणाम जाणवणार नाही. ...
श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना समान रकमेमध्ये आरसीबीने आपल्या ताफ्यात पुन्हा समाविष्ट करून घेतले. काही संघांनी ४, तर काहींनी २ किंवा ३ खेळाडू रिटेन केले होते. ...
'या माणसाने आपल्या क्रिकेटसाठी खूप काही केले. आपण एक थँक्यूसुद्धा म्हटले नाही. एवढ्या मोठ्या खेळाडूला कर्णधारपदावरून काढताना आपण केवळ एक प्रेस रिलीझ देत आहात.' ...
रिटेनशन धोरणामागील कारण आयपीएलमध्ये यंदा नव्याने जुळलेले दोन नवे संघ लखनौ आणि अहमदाबाद हे आहेत. यामुळे शिल्लक राहणाऱ्या खेळाडूंमधून प्रत्येकी चार खेळाडूंची निवड करणे नव्या संघांना सोपे जाईल. आयपीएलचे वैशिष्ट्य असे की, सर्वच संघांमध्ये तुल्यबळ, अनुभव ...
अयपीएल आणि विश्वचषक जवळ येताच कोहलीने स्वत:हून पुढाकार घेतला. मीडियाने या वृत्तांना बळ दिले तेव्हा बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सर्वकाही योग्य असल्याचे सांगून मुद्दा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. ...