दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत. ...
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी कारही नेहमी चांगल्या स्थितीत असणे जसे आवश्यक आहे तसेच या साऱ्या प्रवासामध्ये स्थिर व संतुलित वेग, योग्य गीयर ऑपरेशन आदी बाबींमुळे चांगले मायलेज मिळते तसेच सुरक्षित प्रवासही सिद्ध होतो ...
टायर ही कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब, टायर नसेल तर कारला काहीच अर्थ नाही. या टायरची निगा राखणे व तपासणी नेहमी करणे हे म्हणूनच अतिशय गरजेचे आहे. ...
कार रिव्हर्स घेताना मागील स्थितीचा अंदाज येण्यासाठी सेन्सर्स या इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अर्थात याचा वापर पूर्णपणे करतानाच ड्रायव्हरने आपले कौशल्य व त्यासाठी अन्य एखाद्या व्यक्तीचे घेतलेले मार्गदर्शनही प्रभावी अस ...
कारची पुढची व मागची काच ही साधारणपणे सुरक्षित काच म्हणून ओळखली जाते. ती फुटल्यानंतर ती विखरून पडत नाही, परस्परांना त्याचे तुकडे अडकून राहातात त्यामुळे काचेचे तुकडे लागून प्रवासी जखमी होण्याचा धोका कमी असतो. ...
कारचा टायर ज्या धातूच्या चक्राकार भागावर बसवला जातो, त्याला रिम वा व्हील रिम असे म्हणतात. या व्हील रिमची सातत्याने पाहाणी, तपासणी करीत राहाणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. ...
नवी दिल्ली, दि. 8 - टाटा मोटर्सच्या जमशेदपूरमधल्या कारखान्यामध्ये संपसदृष स्थिती असून पगारामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुधवारी कामगारांच्या लक्षात आले की हंगामी कामगारांच्या पगारामध्ये अनियमितता आहे आणि भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळ ...