गेल्या काही महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे देशातील आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र आता हे मंदीचे सावट हळूहळू दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
मंदीला ओला, उबर या सेवा कारणीभूत नाहीत तर सरकारची फसलेली धोरणे जबाबदार असल्याचे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. ...
भारतात मंदीची सुरुवात वाहन कंपन्यांपासून सुरू झाली होती. जीडीपी घसरण झाल्यानंतर झालेल्या टीकेवरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला-उबरच्या माथी मंदीचे खापर फोडले होते. ...
मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. ...