ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे देशातील आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र आता हे मंदीचे सावट हळूहळू दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
मंदीला ओला, उबर या सेवा कारणीभूत नाहीत तर सरकारची फसलेली धोरणे जबाबदार असल्याचे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. ...