महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ...
शहरात आठ ते दहा दिवसांनंतर नागरिकांना पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक आंदोलने करीत आहेत. शहराच्या विविध भागात पाणी प्रश्न पेटलेला असताना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत चक्क दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. ...
शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्याम ...
पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले. ...