अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे भाजपातर्फे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांची भाची करुणा शुक्ला यांनी केला आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा ...
‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान ...
माजी पंतप्रधान व भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश येथील सटाणा नाका भागातील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तन व सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश घेऊन जात ...
नाशिक - देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच् ...
माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमात विसर्जन करण्यात आले. " अटलजी अमर रहे " च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ...
मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली. ...