लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी, मराठी बातम्या

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट - Marathi News | From Atal bihari vajpayee to Advani and JP Nadda to nitin Nabin BJP has had 12 national presidents in 45 years, see the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. ...

'विकासासाठी भाजपशिवाय पयार्य नाही'; मांद्रे येथे अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन - Marathi News | there is no alternative for development except BJP atal bihari vajpayee memorial meet in mandrem | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'विकासासाठी भाजपशिवाय पयार्य नाही'; मांद्रे येथे अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन

मांद्रे पंचायत सभागृहात अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन मांद्रे भाजप मंडळ आणि भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केले होते. ...

अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन: दामू नाईक   - Marathi News | atal bihari vajpayee contribution to the country is eternal said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन: दामू नाईक  

मडगाव येथे अटल स्मृती संमेलन ...

प्रत्येक कार्यकर्त्याने वाजपेयींचा आदर्श जपणे गरजेचे: दामू नाईक - Marathi News | every party worker needs to uphold atal bihari vajpayee ideals said goa state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक कार्यकर्त्याने वाजपेयींचा आदर्श जपणे गरजेचे: दामू नाईक

मुळगाव येथे अटल स्मृती संमेलनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; आमदार शेट्ये यांची उपस्थिती ...

...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा - Marathi News | The Ashok Tandan book claims that the BJP had proposed making Atal Bihari Vajpayee the president instead of APJ Abdul Kalam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा

या प्रस्तावानंतर वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमती मिळवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले. ...

कर्मावर विश्वास ठेवून अटलजींनी राजकारणाला सेवेचे माध्यम बनवले: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - Marathi News | Atalji, who believed in karma, made politics a medium of service: Chief Minister Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्मावर विश्वास ठेवून अटलजींनी राजकारणाला सेवेचे माध्यम बनवले: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. ...

विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे - Marathi News | Special Article: Three Lessons the emergency 1975 Taught the Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे

२५ जून १९७५ च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९ महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण. ...

मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण  - Marathi News | Ministers should exercise restraint while speaking, Devendra Fadnavis reminded them of Rajdharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदिय ...