अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदिय ...
एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही असं शरद पवारांनी सांगितले. ...
Mumbai News: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दीप कमल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गीतांसह त्यांच्या अनेक आठवणींना मान्यवर ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
Mumbai News: भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि, २५ डिसेंबर ते दि,२९ डिसेंबर या कालावधीत कांदिवली पश्चिम चिकू वाडी येथे खेळ महोत्सव आय ...
रत्नागिरी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपा रत्नागिरी (दक्षिण)तर्फे रविवारी भाट्ये किनाऱ्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प ... ...