ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले. ...
कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत. ...