देशाभरातील काही भागात मान्सूनची हजेरी लागली नाही. मात्र, उत्तर पूर्व भागातील आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. ...
आसामच्या करबी अंगलाँग जिल्ह्यात मुले पळविण्यासाठी आल्याच्या गैरसमजातून शुक्रवारी रात्री स्थानिक गावकऱ्यांनी दोन पर्यटकांना बेदम मारहाण करून ठार मारले. ...
कपल्स जर फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशनचा शोध घेत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हे परफेक्ट डेस्टिनेशन गुवाहाटीपासून जवळपास 180 किलोमीटर दूर आहे. ...
बद्रुद्दीन अजमल म्हणाले की, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते वक्तव्ये करतात. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून करण्यात आले आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ...