अनेक लोकांना फिरण्याचा शौक असतो. तर अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्य, वेगवेगळे डेस्टिनेशन्स कॅमेरामध्ये कैद करण्याची आवड असते. ...
आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले. ...
- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. ...
आसाम विधानसभेचे नवनियुक्त उप-सभापती कृपानाथ मल्लाह शनिवारी (6 ऑक्टोबर) करीमगंज जिल्ह्यातील रताबरीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस समर्थकांनी कृपानाथ यांची हत्तीवरुन स्वागत मिरवणूक काढली. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्ती ... ...