Assam Floods: आसाममधील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलाने २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे आभार मानले. ...
Nana Patole : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. ...
Maharashtra Politics: गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारमधील भाजपने राजकीय तोडफोड करून अनेक राज्य सरकारे उलथवली असून या साखळीत महाराष्ट्र राज्य सरकारचाही समावेश होण्याची शक्यता आहे. ...