शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम पूर

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय : Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो

राष्ट्रीय : आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू