लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम पूर

आसाम पूर

Assam flood, Latest Marathi News

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू - Marathi News | heavy rain and flood disrupts life of people in assam bihar and uttar pradesh several states on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम, बिहारला पावसाचा तडाखा, 170 जणांचा मृत्यू

आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका या राज्यांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...