आसाम पूर, मराठी बातम्या FOLLOW Assam flood, Latest Marathi News आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विरुष्कानं केली होती आर्थिक मदत... ...
पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...
Assam Floods : आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
पंतप्रधान मोदींचा आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याशी संवाद; सर्वतोपरी मदतीचं आश्वासन ...
Assam floods: मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
अक्षय कुमारनंतर आता अमिताभ बच्चन आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रूपयांची मदत केली आहे. ...
आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका या राज्यांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...