आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
काही महिन्याआधी निदहास तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात कोलंबो येथे भारत- बांगला देश यांच्यात जोरदार लढत झाली होती. तो सामना बांगला देशने चार गड्यांनी गमावला खरा मात्र पराभवानंतरही बांगला देशने शान मात्र कायम राखली होती. ...
बांगलादेशचा संघ आता आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण क्रिकेट मंडळाच्या एका प्रतापामुळे या सामन्यात त्यांच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला मुकावे लागणार आहे. ...
मैदानात मात्र सर्वांसमोर केक कापण्याचा आणि सर्वांसमोर भरवण्याचा प्रसंग येत नाही. पण असा एक प्रसंग घडला आहे आणि तोदेखील आशिया चषक स्पर्धेच्या एका सामन्यात. ...
Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे. ...