खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण ...
सदर विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांसाठी मनोेरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. खासदार अशोक नेते यांच् ...
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसम ...
वन विभागाच्या जमिनीमुळे परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये केंद्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर ...
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत ...
खा.नेते यांनी अमिर्झा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. परतीच्या अवकाळी पावसामुळे या भागातील धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धानपीक कापणीला आले असताना आठ दिवस आलेल्या पावसामु ...
गोंदिया-डोंगरगड दरम्यान दुपारी ११ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजतापर्यंत एकही लोकल रेल्वे गाडी नाही. विशेष म्हणजे, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल गाडीची सोय उपलब्ध नसल्याने आमगाव व सालेकसा तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या मागील ...
भाजपच्या वतीने चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. मात्र यावेळी राज्य शासनाने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून ओबीसी महासंघाच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत नारेबाजी केली. ...