महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ...
नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली. ...
नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केल ...
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. ...
लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकल ...
सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ...