शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: 'आईच्या उदरात असताना वारीचे संस्कार घडले, ते शेवटपर्यंत टिकले!'- बाबामहाराज सातारकर

पुणे : माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप

पुणे : कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग

पुणे : सोपानकाका चरणी...अश्व धावले रिंगणी..! सोमेश्वरनगर येथे पार पडला संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा

सातारा : नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

सातारा : माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

लोकमत शेती : उजनी धरण भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

पुणे : Ashadhi Wari 2025:कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। दौडज खिंडीतील न्याहारीनंतर सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ

लोकमत शेती : पंढरपुरात चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती; दगडी पूल पाण्याखाली तर नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने दिला वेढा

फिल्मी : Shubhangi Gokhale : मेकअप करून वारकऱ्यांमध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या..., शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?