आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Nagpur News आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाच्या गजरात नागपूर जिल्ह्यातील वारकरी दंग झाले होते. गावोगावी विठ्ठलाच्या दर्शनाला पायीवाऱ्या निघाल्या होत्या. पालखी, रिंगण, भजन कीर्तनाचे सोहळे गावोगावी रंगले होते. ...