Bhagwant Mann And Arvind Kejriwal : भाजपाच्या 400 पार करण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, भारतातील 140 कोटी जनता ठरवेल की कोणाला किती जागा मिळतील. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही. ...
केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ...