त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ...
दिल्लीतील करावल नगर, गांधी नगर, बवाना, मंगोलपुरी या मतदार संघात दुसऱ्या पक्षातून आलेला उमेदवार बाजी मारू शकतो, अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रप्रमाणेच दिल्लीतही पक्षांतराचा जोर वाढणार असल्याचे राजकीय विश्लेशकांचे म्हणणे आहे. ...