किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता. ...
गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत यामध्ये डॉक्टरांनी पीपीई सूटवर आता आपले फोटो लावल्याचं दिसत आहे. पण यामागचं नेमकं कारण समजल्यावर तुम्हीही डॉक्टरांना सलाम कराल. ...