ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
गलवान तणावावर आता एक चित्रपट येत आहे. यावरुन आता चीन संतापला आहे. चीनने आता "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातील तथ्ये नाकारण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाईम्स या चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी प्रथम सीमा ओलांडली. ...
Arunachal Pradesh News:अरुणाचल प्रदेश पोलिसांनी मोठं यश मिळवताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नाजिर अहमद मलिक आणि सबीर अहमद मीर या दोन तरुणांना हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. ...
भारत व चीन यांच्या संबंधात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे ...