सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ...
एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली. ...