Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...
Stock Market Crisis : जेमी डायमन यांनी इशारा दिला आहे की सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती २००५-०७ सारखीच आहे, २००८ च्या संकटापूर्वीचा काळ. त्यांनी वाढत्या जोखीम, उच्च मालमत्तेच्या किमती आणि एआयमुळे होणाऱ्या संभाव्य बदलांबद्दल चिंता व्यक्त केली. ...
Data Center Boom 2026 : २०३० पर्यंत भारतातील डेटा सेंटरची क्षमता झपाट्याने वाढू शकते. अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अदानीसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. पण या डिजिटल विस्ताराला तोंड देण्यासाठी देशात पुरेशी वीज आणि पाणी आहे का? ...
IT Stocks Crash: फेब्रुवारी महिन्यात 'निफ्टी आयटी' निर्देशांक तब्बल १९ टक्क्यांनी कोसळला आहे. २००८ मधील जागतिक आर्थिक संकटानंतरची ही या क्षेत्रातील सर्वात खराब कामगिरी ठरली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेली 'ग्लोबल एआय समिट' ही चालू वर्षातील सर्वात महत्त्वाची जागतिक घडामोड ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमन, सुरक्षितता आणि परिणामांच्या संदर्भात जागतिक पातळीवर ठोस चौकट उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणज ...