फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी मुख्य यार्ड, तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोईसुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये सन २०१९ पासून रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. ...
आज २० मे रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या मतदानामुळे बंद आहेत. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कांदा लिलाव झाले असून आजचा कांदा बाजारभाव काय होता? ते जाणून घेऊ ...
आर्थिक नड असलेले शेतकरी काजू बियांची विक्री करीत आहेत. मात्र, पडलेल्या दरामुळे बहुतेक शेतकरी आपल्या काजू बियांची विक्री करण्यास उत्सुक नाहीत. घसरलेल्या दरामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे गडगडलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी शेतमाल तारण यो ...