निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील न ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सु ...
Onion Market : शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीने मोकळ्या कांद्याची खरेदी थांबवत शेतकऱ्यांवर गोण्या भरलेल्या कांद्याचा आग्रह लादला आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति ट्रॉली ८०० ते १००० रुपयांचा अनावश्यक खर्च सहन करावा लागत असून नफा नाही तर फक्त तोटा ...
Soybean Market : खरीप हंगाम सुरू असताना जुन्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. अंतरराष्ट्रीय बाजारात मागणीतवाढ, साठवणूक यामुळे बाजारात चैतन्य आले आहे. (Soybean Market) ...
Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच ...