चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासाठी विशेष फराह खान ही प्रयत्न करतेय. ...