दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. ...
राजकारणाला नकार देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भावी पत्रकारांच्या बालचमूनं घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. मी पंतप्रधान ... ...
केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे ...