लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...
लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले. ...
लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली स ...
मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे. ...
जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली, मात्र आता जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले. ...
नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते. ...