जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली, मात्र आता जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले. ...
नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते. ...
दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. ...